16 आर्थिकदृष्ट्या सशक्त महिला उन्नत समाज घडवते : कृषि महोत्सवातील महिला मेळाव्यात डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचा आभासी पद्धतीने तर श्रीमती वर्षा ठाकूर यांचा महिलांना कानमंत्र
आर्थिकदृष्ट्या सशक्त महिला उन्नत समाज घडवते : कृषि महोत्सवातील महिला मेळाव्यात डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचा आभासी पद्धतीने तर श्रीमती वर्षा ठाकूर यांचा महिलांना कानमंत्र “महिला या आज शेतीपूरक व्यवसाय करून आर्थिक सक्षम होत आहेत. पण यापुढे जाऊन महिलांनी नवनवीन तंत्रज्ञान अवगत करून बचत गटाच्या माध्यमातून तंत्र उद्योग सुरु करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन जिल्हा परिषद नांदेड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर यांनी केले. आज महोत्सवातील दुसऱ्या दिवशी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. जिल्हातील शेकडो महिलांनी यात उत्फूर्त सहभाग घेतला. बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री. नितीन शर्मा (राज्य प्रकल्प व्यवस्थापक, रिलायन्स फौंडेशन), श्री. चंदनसिंग राठोड (जिल्हा समन्वयक मविम, नांदेड), भारत (अप्पा) पाटील (कोल्हापूर), डॉ. जया बंगाळे (अधिव्याख्यात्या, व.ना.म.कृ.वि. परभणी) सौ. रुपाली शेळके (सरपंच, सगरोळी) व संस्था प्रमुख श्री. प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते. महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई ग...













.jpeg)







.jpeg)
.jpeg)

Comments
Post a Comment